भाजप ची बचाव निती .............
मिडिया हातात असल्यास आपण आपल्याला हवे ते कश्याप्रकारे दाखवू शकतो ... याचा प्रत्यय आज पून्हा आला.
काल पासून संपूर्ण मिडिया भाजपचे अभूतपूर्व यश अशा बातम्या पसरवत आहे.
परंतू खरी परिस्थिती काय आहे.
परंतू काल जाहीर झालेल्या 5 राज्यातील निकालावरुन असे दिसते कि ,...
विधानसभेच्या एकुण जागा * 822 * त्या मधे भाजपला फक्त * 93 *(तेही मित्रपक्षाच्या जागा पकडून) जागा मिळाल्या.
आणि अभूतपुर्व यश म्हणजे काय तर, खालील . तिन राज्यात ही परिस्थिती
_👇🏼 *BJP*
केरळ -१
तामिळनाडू -0
पाँडिचेरी -0
मग भाजपचे अभूतपूर्व यश या अशा जाहीरातीतून
नक्की भाजप ला सांगायचे काय ?
१) वासरात लंगडी गाय असलेल्या अमित शहा याना सांभाळायचे आहे का?
२)साध्वी ला आम्ही बाहेर काढले , आणि लोकांनी आमची पाठ थोपवली. (तरी मतदान झाल्यावर साध्वी ला बाहेर आणले. नाहीतर नागडे पडायची वेळ आली असती.
३) बघा कॉंग्रेस कशी हरली, हे दाखवायचे आहे. (पण डाव्या आणि स्थानिक पक्षानी आपली कशी सुजवली हे चेहऱ्यावर अजीबात दाखवायचे नाही.)
मि व्यंगचित्रकार नसल्याने मला ते काढता येत नाही. नाहीतर आज माझ्या डोळ्यासमोर जे चित्र दिसतय ते प्रत्यक्षात आले तर भाजप समर्थक आणि मिडीया या दोघांना चांगल्या मिरच्या झोंबल्या असत्या.
खरे कारण हे आहे कि, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या समर्थक आणि मतदारांना निराश होवून इकडेतिकडे पळण्यापासून वाचवण्यासाठी भाजपची ही बचाव नीती आहे. हे खऱ्या राजकीय अभ्यासकांना समजल्याशिवाय राहणार नाही.
- प्रमोद शिंदे
भारत संस्कार आंदोलन
9967013336
मिडिया हातात असल्यास आपण आपल्याला हवे ते कश्याप्रकारे दाखवू शकतो ... याचा प्रत्यय आज पून्हा आला.
काल पासून संपूर्ण मिडिया भाजपचे अभूतपूर्व यश अशा बातम्या पसरवत आहे.
परंतू खरी परिस्थिती काय आहे.
परंतू काल जाहीर झालेल्या 5 राज्यातील निकालावरुन असे दिसते कि ,...
विधानसभेच्या एकुण जागा * 822 * त्या मधे भाजपला फक्त * 93 *(तेही मित्रपक्षाच्या जागा पकडून) जागा मिळाल्या.
आणि अभूतपुर्व यश म्हणजे काय तर, खालील . तिन राज्यात ही परिस्थिती
_👇🏼 *BJP*
केरळ -१
तामिळनाडू -0
पाँडिचेरी -0
मग भाजपचे अभूतपूर्व यश या अशा जाहीरातीतून
नक्की भाजप ला सांगायचे काय ?
१) वासरात लंगडी गाय असलेल्या अमित शहा याना सांभाळायचे आहे का?
२)साध्वी ला आम्ही बाहेर काढले , आणि लोकांनी आमची पाठ थोपवली. (तरी मतदान झाल्यावर साध्वी ला बाहेर आणले. नाहीतर नागडे पडायची वेळ आली असती.
३) बघा कॉंग्रेस कशी हरली, हे दाखवायचे आहे. (पण डाव्या आणि स्थानिक पक्षानी आपली कशी सुजवली हे चेहऱ्यावर अजीबात दाखवायचे नाही.)
मि व्यंगचित्रकार नसल्याने मला ते काढता येत नाही. नाहीतर आज माझ्या डोळ्यासमोर जे चित्र दिसतय ते प्रत्यक्षात आले तर भाजप समर्थक आणि मिडीया या दोघांना चांगल्या मिरच्या झोंबल्या असत्या.
खरे कारण हे आहे कि, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात आणि सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या समर्थक आणि मतदारांना निराश होवून इकडेतिकडे पळण्यापासून वाचवण्यासाठी भाजपची ही बचाव नीती आहे. हे खऱ्या राजकीय अभ्यासकांना समजल्याशिवाय राहणार नाही.
- प्रमोद शिंदे
भारत संस्कार आंदोलन
9967013336