भाजप आणि नरेंद्र मोदी यानी काढले नवीन अस्त्र
"भावनिक अस्त्र"
भारतभरातील सर्वच पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर (अपवाद पालघर, परंतु तोही उमेदवार स्वतःचा न देता कॉंग्रेस चा आयात केलेला) भाजप आणि नरेंद्र मोदी यांची सर्व अस्त्र अपयशी ठरल्यामुळे आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी नविन भावनिक अस्त्र काढले आहे.
यात भाजपचे फेकलेले तुकडे खाणारे चॅनेलवाले सोबतीला आहेच.
निवडणुकीअगोदर "छत्रपती शिवरायांचा आशिर्वाद आणि चला देवू मोदिना साथ" अशी घोषणा देणारे भाजप आणि चॅनेलवाले यांन...ी रायगडावरील शिवराज्याभिषेक कार्यक्रम ज्याला लाखो मावळे जमले त्याचे थेट प्रक्षेपण सोडा साधी बातमी दिली नाही. (ज्यानी लाजेखातर छोटी का होइना बातमी दिली असेल त्यानाही लागु )
परंतु याच चॅनेलवाल्यानी संघाचा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करुन दाखवला हेच नाही तर अमित शाह माधुरी ला भेटले, काय बोलले? हे तर सतत सतत दाखवित होते.
असो मुद्दा हा आहे की, नरेंद्र मोदी आणि फडणवीस याना नक्षलवाद्याकडून धमकी.
अहो आता निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना,
आता काय करावे हेच सुचेनासे झालेय, मग काय करा? "रडा" आणि लोकांसमोर भावनिक मुद्दा मांडा.
पेट्रोल आणि डिजेल ची झालेली ऐतिहासिक दरवाढ,
त्यामुळेच वाढलेले जीवनावश्यक वस्तूंचे भाव.
नोटबंदी मुळे बाहेर न आलेला एकही काळा पैसा.
कार्ड, ऑनलाईन आणि चेक न स्विकारता उलट सगळी कडे हार्ड कॅश चीच मागणी असल्याने त्यातल्या त्यात एटीएम मध्ये खडखडात त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांत निर्माण झालेला असंतोष.
गृह आणि उद्योग कर्जाच्या योजनासह इतर ही योजनांची झालेली फजिती.
एका बाजुला शेतकरी आत्महत्या आणि गरिबी ची रेषा वाढत असताना दुसऱ्या बाजूला भाजपला निवडणूकीत सहकार्य करणारे अंबानी, अडाणी आणि रामदेव बाबाची वाढत चाललेली संपत्ती.
गोरक्षा, हिंदुत्व लव जिहाद आणि दलितांवरील अत्याचार यामुळे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा दिसू लागलेला मलिन चेहरा
अशावेळेस काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या निवडणुकिना सामोरे जायचे तर आता एकच मार्ग... भावनिक करा.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी याना पुढे करुन गुजरात चा विकासक म्हणून मते मागितली, आता त्याचाही फुगा फुटला, मग आता याच नरेंद्र मोदी याना मारण्याची धमकी असे सांगून नरेंद्र मोदी याना पुन्हा हीरो बनवून समस्त भारतीयांना भावनिक करण्याचे साधले आहे.
मुळात धमकी कोणी दिली कशी दिली, सीबीआय पासून सर्वच खाती स्वतः जवळ असताना आणि यासर्व भारतीय यंत्रणा आपल्या कामाकरिता जग प्रसिद्ध असताना यावर मी बोलणे आणि लिहणे नकोच.
मि कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक अजिबात नाही. मी शिवराय, फुले, शाहू, आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा अनुयायी असल्याने भाजप आणि संघ विरोधी नक्कीच आहे.
ज्या भाजप पक्षाची (पुर्वीचे नाव जनसंघ) स्थापनाच स्त्री पुरुष आणि जातीय समानतेसाठी निर्माण झालेल्या हिंदू कोड बिल विरोध करण्यासाठी आणि डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा जाळण्याने झाली. आज उठता बसता डॉ. आंबेडकर यांची नाव घेणाऱ्या भाजप आणि संघाने त्यानंतरही ज्योतिराव फुले यांना घाण आणि डॉ. आंबेडकर याना देशद्रोही म्हटले होते मग या अवसरवादी खोटा चेहरा पांघरलेल्या अजगराचा विरोध करणे साहजिकच आहे.
मित्रांनो अगोदरच आपल्यातलेच काही लांडगे बुडाखाली लाल दिव्याची गाडी मिळावी यासाठी या दोघांपुढे शेपूट हलवीत आहेत. आणि वरून जर आता या बातमी ने भावनिक झालो तर कठीण होइल.
सावधान...रात्र वैऱ्याची आहे.
- प्रमोद शिंदे
भारत संस्कार आंदोलन
- भाजप आणि नरेंद्र मोदी यानी काढले नवीन अस्त्र
"भावनिक अस्त्र"
भारतभरातील सर्वच पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर (अपवाद पालघर, परंतु तोही उमेदवार स्वतःचा न देता कॉंग्रेस चा आयात केलेला) भाजप आणि नरेंद्र मोदी यांची सर्व अस्त्र अपयशी ठरल्यामुळे आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी नविन भावनिक अस्त्र काढले आहे.
यात भाजपचे फेकलेले तुकडे खाणारे चॅनेलवाले सोबतीला आहेच.
निवडणुकीअगोदर "छत्रपती शिवरायांचा आशिर्वाद आणि चला देवू मोदिना साथ" अशी घोषणा देणारे भाजप आणि चॅनेलवाले यांन...ी रायगडावरील शिवराज्याभिषेक कार्यक्रम ज्याला लाखो मावळे जमले त्याचे थेट प्रक्षेपण सोडा साधी बातमी दिली नाही. (ज्यानी लाजेखातर छोटी का होइना बातमी दिली असेल त्यानाही लागु )
परंतु याच चॅनेलवाल्यानी संघाचा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करुन दाखवला हेच नाही तर अमित शाह माधुरी ला भेटले, काय बोलले? हे तर सतत सतत दाखवित होते.
असो मुद्दा हा आहे की, नरेंद्र मोदी आणि फडणवीस याना नक्षलवाद्याकडून धमकी.
अहो आता निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना,
आता काय करावे हेच सुचेनासे झालेय, मग काय करा? "रडा" आणि लोकांसमोर भावनिक मुद्दा मांडा.
पेट्रोल आणि डिजेल ची झालेली ऐतिहासिक दरवाढ,
त्यामुळेच वाढलेले जीवनावश्यक वस्तूंचे भाव.
नोटबंदी मुळे बाहेर न आलेला एकही काळा पैसा.
कार्ड, ऑनलाईन आणि चेक न स्विकारता उलट सगळी कडे हार्ड कॅश चीच मागणी असल्याने त्यातल्या त्यात एटीएम मध्ये खडखडात त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांत निर्माण झालेला असंतोष.
गृह आणि उद्योग कर्जाच्या योजनासह इतर ही योजनांची झालेली फजिती.
एका बाजुला शेतकरी आत्महत्या आणि गरिबी ची रेषा वाढत असताना दुसऱ्या बाजूला भाजपला निवडणूकीत सहकार्य करणारे अंबानी, अडाणी आणि रामदेव बाबाची वाढत चाललेली संपत्ती.
गोरक्षा, हिंदुत्व लव जिहाद आणि दलितांवरील अत्याचार यामुळे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा दिसू लागलेला मलिन चेहरा
अशावेळेस काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या निवडणुकिना सामोरे जायचे तर आता एकच मार्ग... भावनिक करा.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी याना पुढे करुन गुजरात चा विकासक म्हणून मते मागितली, आता त्याचाही फुगा फुटला, मग आता याच नरेंद्र मोदी याना मारण्याची धमकी असे सांगून नरेंद्र मोदी याना पुन्हा हीरो बनवून समस्त भारतीयांना भावनिक करण्याचे साधले आहे.
मुळात धमकी कोणी दिली कशी दिली, सीबीआय पासून सर्वच खाती स्वतः जवळ असताना आणि यासर्व भारतीय यंत्रणा आपल्या कामाकरिता जग प्रसिद्ध असताना यावर मी बोलणे आणि लिहणे नकोच.
मि कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक अजिबात नाही. मी शिवराय, फुले, शाहू, आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा अनुयायी असल्याने भाजप आणि संघ विरोधी नक्कीच आहे.
ज्या भाजप पक्षाची (पुर्वीचे नाव जनसंघ) स्थापनाच स्त्री पुरुष आणि जातीय समानतेसाठी निर्माण झालेल्या हिंदू कोड बिल विरोध करण्यासाठी आणि डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा जाळण्याने झाली. आज उठता बसता डॉ. आंबेडकर यांची नाव घेणाऱ्या भाजप आणि संघाने त्यानंतरही ज्योतिराव फुले यांना घाण आणि डॉ. आंबेडकर याना देशद्रोही म्हटले होते मग या अवसरवादी खोटा चेहरा पांघरलेल्या अजगराचा विरोध करणे साहजिकच आहे.
मित्रांनो अगोदरच आपल्यातलेच काही लांडगे बुडाखाली लाल दिव्याची गाडी मिळावी यासाठी या दोघांपुढे शेपूट हलवीत आहेत. आणि वरून जर आता या बातमी ने भावनिक झालो तर कठीण होइल.
सावधान...रात्र वैऱ्याची आहे.
- प्रमोद शिंदे
भारत संस्कार आंदोलनSee More