मित्रान्नो ...
सध्या काही दिवसान पासून सोशल मिडीया वर निखिल वागळे चर्चेचा विषय बनलेत ..त्याना आलेल्या अनिरुद्ध जोशी आणि विकास देशपांडे यांच्या फोनची चर्चा आहे ...
त्याना आलेल्या फोनवर त्यान्नी आपली शब्दाची पातळी न सोडता केलेला प्रतीवाद विश्वसनीय आहे .
समोरच्या दोघानीही सतत त्याना उकसवून पाहण्याचा प्रयत्न केला ,परंतू त्यान्नी पातळी न सोडता त्याना ठोकून काढले .
त्याना येणार्या फोन मुळे काही तरुण चिंतित झाले. ...
त्यांचाही बळी पडू नये यासाठी यासाठी पुढे आले .
परंतू सध्या भारत मुक्ती मोर्चाचे काही कार्यकर्ते निखील वागळे कसा वाईट आहे ...शेवटी तो ब्राम्हण आहे ...त्याच्यावर विश्वास ठेवू नका ...
त्यासाठी ते आंबेडकरांच्या भाषणाचे दाखले देत आहेत ...आणि ज्या पुस्तकांचा संदर्भ देत आहेत ती सर्व पुस्तके त्यान्नीच प्रकाशीत केलेली (मुलनिवासी प्रकाशन ) ची आहेत .
कधी कधी वाटते की ...समाजात दोन गट निर्माण करण्यासाठी RSS नेच त्याना उभे नाही ना केले?
तोडो फोडो और सत्ता हासील करो .
ते सांगतात की वागळे वर विश्वास ठेवू नका ...मग कोणावर विश्वास ठेवावा ...
तुमच्यावर ?
तुम्ही तरी मागील तिन दशकात असे काय केलेय? की तुमच्या वर विश्वास ठेवावा ...
तुमच्या सोबत 30 ते 35 वर्ष प्रामाणीक पणे कार्य केलेले ...तुमच्या बद्दल काय बोलतात ...जरा त्यांच्या घरी जावून ऐका.
मग तुम्हाला कळेल मि असे का बोलतोय?
पुस्तकाचाच संदर्भ द्यायचा असेल तर तुमच्यासोबत दोन दशके काम केलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने लिहलेले "वामन बना बामन" हेही पुस्तक वाचावे ..किम्मत 200 /-रुपये चैत्यभूमी दादर येथे उपलब्ध आहे .
मान्य की ब्राम्हणानी जाती निर्माण करून ..स्वताच्या आर्थीक आणि सामाजीक प्रगती साठी त्या तेवत ठेवल्या.
इतिहास बदलला ..खोटा इतिहास सांगितला ..
एखादा व्यक्ती जरी तो तुमचा शत्रू असेल आणि तो तुमच्या विचारांच्या छत्रछाये खाली येवू इछीतो ..तर त्याला तुम्ही झीडकारणार का?
का तर तो , ब्राम्हण आहे म्हणून ? ...असे असेल तर तुम्ही आजचे ब्राम्हण आहात ...जातीयवादी
हे कार्यकते असेही म्हणतात की ,वागळे यान्ना सहकार्य करू नका ..दुर्लक्ष करा ...
त्याना मि विचारू इछीतो की मग त्यांचा पण दाभोळकर आणि पानसरे होवून देवू ...तो पर्यंत वाट बघावी का?
इतके आम्ही षंड आहोत का ?
आपल्या महापुरूषांच्या शरणात आलेल्याला वार्यावर सोडू ..शत्रूच्या समोर भक्ष होवून देवू ..
नाही आम्हाला हे नाही जमणार ..
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत ...
फूले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रचारक आहोत ..
--प्रमोद शिंदे
९ जून २०१५
सध्या काही दिवसान पासून सोशल मिडीया वर निखिल वागळे चर्चेचा विषय बनलेत ..त्याना आलेल्या अनिरुद्ध जोशी आणि विकास देशपांडे यांच्या फोनची चर्चा आहे ...
त्याना आलेल्या फोनवर त्यान्नी आपली शब्दाची पातळी न सोडता केलेला प्रतीवाद विश्वसनीय आहे .
समोरच्या दोघानीही सतत त्याना उकसवून पाहण्याचा प्रयत्न केला ,परंतू त्यान्नी पातळी न सोडता त्याना ठोकून काढले .
त्याना येणार्या फोन मुळे काही तरुण चिंतित झाले. ...
त्यांचाही बळी पडू नये यासाठी यासाठी पुढे आले .
परंतू सध्या भारत मुक्ती मोर्चाचे काही कार्यकर्ते निखील वागळे कसा वाईट आहे ...शेवटी तो ब्राम्हण आहे ...त्याच्यावर विश्वास ठेवू नका ...
त्यासाठी ते आंबेडकरांच्या भाषणाचे दाखले देत आहेत ...आणि ज्या पुस्तकांचा संदर्भ देत आहेत ती सर्व पुस्तके त्यान्नीच प्रकाशीत केलेली (मुलनिवासी प्रकाशन ) ची आहेत .
कधी कधी वाटते की ...समाजात दोन गट निर्माण करण्यासाठी RSS नेच त्याना उभे नाही ना केले?
तोडो फोडो और सत्ता हासील करो .
ते सांगतात की वागळे वर विश्वास ठेवू नका ...मग कोणावर विश्वास ठेवावा ...
तुमच्यावर ?
तुम्ही तरी मागील तिन दशकात असे काय केलेय? की तुमच्या वर विश्वास ठेवावा ...
तुमच्या सोबत 30 ते 35 वर्ष प्रामाणीक पणे कार्य केलेले ...तुमच्या बद्दल काय बोलतात ...जरा त्यांच्या घरी जावून ऐका.
मग तुम्हाला कळेल मि असे का बोलतोय?
पुस्तकाचाच संदर्भ द्यायचा असेल तर तुमच्यासोबत दोन दशके काम केलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने लिहलेले "वामन बना बामन" हेही पुस्तक वाचावे ..किम्मत 200 /-रुपये चैत्यभूमी दादर येथे उपलब्ध आहे .
मान्य की ब्राम्हणानी जाती निर्माण करून ..स्वताच्या आर्थीक आणि सामाजीक प्रगती साठी त्या तेवत ठेवल्या.
इतिहास बदलला ..खोटा इतिहास सांगितला ..
एखादा व्यक्ती जरी तो तुमचा शत्रू असेल आणि तो तुमच्या विचारांच्या छत्रछाये खाली येवू इछीतो ..तर त्याला तुम्ही झीडकारणार का?
का तर तो , ब्राम्हण आहे म्हणून ? ...असे असेल तर तुम्ही आजचे ब्राम्हण आहात ...जातीयवादी
हे कार्यकते असेही म्हणतात की ,वागळे यान्ना सहकार्य करू नका ..दुर्लक्ष करा ...
त्याना मि विचारू इछीतो की मग त्यांचा पण दाभोळकर आणि पानसरे होवून देवू ...तो पर्यंत वाट बघावी का?
इतके आम्ही षंड आहोत का ?
आपल्या महापुरूषांच्या शरणात आलेल्याला वार्यावर सोडू ..शत्रूच्या समोर भक्ष होवून देवू ..
नाही आम्हाला हे नाही जमणार ..
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत ...
फूले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रचारक आहोत ..
--प्रमोद शिंदे
९ जून २०१५
No comments:
Post a Comment